प्रस्तावना:
परीक्षा नसत्या तर. असे विचार शालेय जीवनात आपल्याला किती वेळा पडला असेल याची आपण आता कल्पना केली तर आपल्याच विचारावर आपल्याला हसू येईल.
परीक्षा नसती तर
खरंच आज मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. परीक्षा नसती तर काय झाले असते. हा विचार शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या मनात नेहमी येतो. खासकरून त्या मुलांच्या ज्यांना अभ्यासात आवड नसते. किंवा त्या मुलांना ज्यांना अभ्यास करूनही कुठे तरी कमी पडतात.
मी यातील एका गटात स्वतःला समजत होते. तो म्हणजे कितीही अभ्यास केला तरी, नेमके परीक्षेच्या वेळी गोची व्हायची. घाबरून परीक्षेच्या दिवशी नेमके सर्व विसरून जायचे.
पेपर समोर आला कि, सर्व वाचलेले असूनही काहीही लिहता येत नाही याची कमी भासायची. असे का व्हायचे माहित नाही. पण परीक्षेची भीती नेहमीच मनात असायची.
परीक्षेचे प्रकार
शालेय जीवनात विद्यार्थाना कित्येक परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, चित्रकला, पि.टी. परीक्षा अश्या असंख्य परीक्षांना मुलांना सामोरे जावे लागते.
परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना दिलासा वाटतो. परीक्षा नसत्या तर एखादी व्यक्ती शिकेले असते परंतु आनंद होऊन. मुलांना परीक्षा पास करण्यास भाग पडू नका. आईन्स्टाईन सारखे वैज्ञानिक त्यांच्या परीक्षेत बर्यानच वेळा नापास झाले परंतु तरीही ते यशस्वी ठरले.
म्हणून आपल्याला मुलांकडून परीक्षा पास करण्यास भाग पाडण्याची गरज नाही. परीक्षा ऐकून, मुलांचा मनात येणारा त्वरित विचार कठोर अभ्यास असतो. कधीकधी एखाद्याची अशी इच्छा असते की कोणतीही परीक्षा नसावी जेणेकरुन हे तणावपूर्ण क्षण येऊ नयेत.
परीक्षा न झाल्यास त्याचे काय परिणाम होतील?
परीक्षा प्रभावी होण्यासाठी एजन्सी परीक्षा असाव्यात. स्कीम रेखांकन, क्विझ, विज्ञान शाखेसाठी अन्वेषण, कारण विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे शिकतात म्हणून परीक्षा अश्या प्रकारे घेतल्या हव्यात.
परीक्षा हव्यातच. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुध्दी अधिक तल्लख करायला भाग पाडतात.
अभ्यास मज्जेदार बनवा
होय, कधीकधी काही विषय मजेदार नसतात. आपणास याबद्दल चांगले माहिती आहे, परंतु तरीही मुलांना हा कंटाळवाणा विषय शिकवावा लागतो. शिकण्याची प्रक्रिया थोडी अधिक मजेदार कशी बनवायची?
आपण एक प्रकारची स्पर्धा किंवा गेम तयार करण्याचा प्रयत्न करू शकता जे त्यांना शिकण्यास मदत करेल किंवा कदाचित गाणी किंवा व्हिडिओ वापरु शकता . कधीकधी, एखादे मजेदार व्यंगचित्र देखील मुलांना हसवण्याकरिता आवश्यक असते.
परीक्षा आणि आपले जीवन
परीक्षेवर आपले पुढील सर्व आयुष्य निर्भर आहे असे म्हणणे कधी चुकीचे नाही ठरणार. कारण एका इयत्ते मधून दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी व आपली बुद्धीची परीक्षा घेणे खूप गरजेचे असते.
जर शाळेमध्ये सहा विषयांचा अभ्यास जर आपण एका वर्षात आपल्या बुद्धीमध्ये साठवून नाही ठेऊ शकलो तर, पुढील इयत्तेत आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून शालान्त परीक्षा या साठीच असतात.
शिक्षकाचे ध्येय
प्रत्येक शिक्षकाला आपले विद्यार्थी नेहमी यशस्वी व्हावे असे वाटते. कारण आपल्याला जसे आपले माता पिता आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात तसेच आपले शिक्षक सुद्धा आपल्याला या विश्वाचे ज्ञान देण्यास आपली मदत करतात.
त्यांच्या विद्यार्थी या विश्वात कुठे कमी पडू नये यासाठी आपला वेळ आपली बौद्धिक क्षमता पणाला लावून आपल्याला शिकवितात.
परीक्षा नसती तर
जर परीक्षा नसती तर कोणी महान विद्वान किंवा महान उद्योगपती नसता बनला. आणि नाही आपल्या देशाचे कधी विकास झाले असते. म्हणून परीक्षा हि खूप गरजेची आहे. त्यातूनच आपण आपली क्षमता पडताळू शकतो.
सारांश:
परीक्षा नसती तर हि फक्त एक कल्पनाच ठेऊ.