प्रस्तावना:
संपूर्ण ब्रह्माण्डातील पृथ्वी हा एक एकमेव ग्रह आहे ज्यावर मानव वस्ती आहे. कारण या पृथ्वीवर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध वस्तू आणि संसाधने अस्तित्वात आहेत.
तसेच वृक्ष हे निसर्गाचा एक महत्वाचा हिस्सा आहेत. मानवाच्या जीवनात वृक्षांचे खूप महत्त्व आहे. वृक्ष हे मानवाच्या जीवनाचे आधार स्तंभ आहेत.
वृक्षांशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. वृक्ष हे आपल्याला जीवन देणारे आहेत आणि ते आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
वृक्षांपासून मिळणाऱ्या गोष्टी
वृक्षांचा उपयोग
वृक्षांच्या लाकडापासून मानव दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो. तसेच वृक्षांपासून रबर, माचीस आणि उद्योगांसाठी लागणार कच्चा माळ तयार केला जातो.
वृक्षांची पूजा
तसेच औषधी वनस्पतींमध्ये अनेक प्रकारची झाडे वापरली जातात. निंबू, तुळसी आणि आवळा यासारख्या वनसंपत्ती या मोठ्या प्रमाणात औषध म्हणून वापरल्या जातात.
पशु – पक्ष्यांचा निवास
वृक्षांचे फायदे
वृक्ष वातावरण सुंदर आणि स्वच्छ बनवतात.
तसेच वृक्षांच्या कोरड्या पानांपासून आपल्याला खत मिळते. ज्यामुळे जमीन सुपीक बनते आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे पीक येते.
टाच बरोबर वृक्ष आपल्याला उन्हाळ्यात सावली प्रदान करतात.
वृक्षांमुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये बदल होतो आणि त्यामुळे पृथ्वीचे संतुलन कायम राहते.
वृक्ष जास्त पाण्याचा प्रवाह थांबवून पूर रोखतात.
वृक्षांमुळे आपले वन्य जीव सुरक्षित आहेत.
वृक्षांमुळे अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आपल्या पिकांना पाणी मिळते.
मानव आणि निसर्ग
निसर्ग चक्र उलट फिरू लागले आहे. पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे.वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण जास्त प्रमाणात वाढले आहे.
वृक्षांची तोड
मानव आज सगळीकडची हिरवळ नष्ट करून सिमेंटची घरे उभी करत आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन कमी होत चालला आहे. रस्त्यांवरची सावली देणारे वृक्ष नामशेष होत आहेत.
निष्कर्ष:
वृक्ष आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वृक्षांची रक्षा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जो पर्यंत या पृथ्वीवर वृक्ष आहेत तोपर्यंत मानवी सभ्यता अस्तित्वात आहे. म्हणून आपण सर्वानी जास्तीत – जास्त झाडे लावून त्यांचे जतन केले पाहिजे.